पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अधीन व्हावे की ठेवावे

इमेज
       यथार्थ आणि आदर्श यांमधे जमीन आणि आसमान इतके अंतर असते.    आदर्शाच्या शोधाचे बेगडीपण पांघरुण यथार्थाच्या अस्तित्त्वाकडे डोळेझाक करणे ही व्यापक समाजाची सवय असते.    राजकारण्यांना लोकांच्या नासमज असण्याच्या तुलनेत समजुतदार असण्याची भिती जास्त असते.    कारण समजदार लोकं , राजकारणी काय बोलतात याबरोबरच ते का बोलतात याचा विचार करतात.    त्यांना परिणामांची जाणवी होते.    अशा वेळी समजदारांकडून राजकारण्यांचे हेतू साध्य होत नाहीत.    परंतु समजदार एक तर राजकारण्यांच्या हेतुपुरस्सर बोलण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मौन राहतात.    जे समजासाठी घतक ठरतं किंवा राजकारण्यांच्या हेतुविषयी असं काही बोलतात जे की राजरकारण्यांसाठी घतक ठरतं.   व्यक्त होणाऱ्या समजदारांवर , ‘ नकारात्मक विचारांचे लोकं ’  असा ठसा उमटवण्याचे गोबेल नीतीचे प्रकार होतात.    यासाठी नासमज लोकांचा पुरेपूर वापर करून खरं सांगणारांना वाळीत , वेगळं , नको असलेले असं काहीसं ठरविण्याचे प्रयत्न होतात.    पण वेगळं काही...